
राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
11th Admission : अकरावीची सीईटी परीक्षा रद्द!! FYJC CET Exam Cancelled
11th Admission 2021
By Prachita Z Last updated Aug 10, 2021ShareWhatsAppFacebookTelegramTwitterhttps://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-5562325170731835&output=html&h=343&slotname=4952660111&adk=1771747313&adf=4128517912&pi=t.ma~as.4952660111&w=412&lmt=1628641909&rafmt=1&psa=1&format=412×343&url=https%3A%2F%2Fmahabharti.in%2F11th-admission%2F&flash=0&fwr=1&fwrattr=true&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&dt=1628641908595&bpp=17&bdt=2911&idt=731&shv=r20210805&mjsv=m202108090101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3Dc73a6b6126f7d108-22201ba00ac6003d%3AT%3D1613437782%3AS%3DALNI_MYMIySMLqGYARPHFNIGAxaA0D2L3g&prev_fmts=0x0&nras=1&correlator=8528271078362&frm=20&pv=1&ga_vid=1424518857.1613437782&ga_sid=1628641909&ga_hid=1738905494&ga_fc=0&u_tz=330&u_his=2&u_java=0&u_h=915&u_w=412&u_ah=915&u_aw=412&u_cd=24&u_nplug=0&u_nmime=0&adx=0&ady=382&biw=412&bih=776&scr_x=0&scr_y=984&eid=20211866%2C31060475&oid=3&pvsid=2818295967754914&pem=334&eae=0&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C412%2C0%2C412%2C776%2C412%2C776&vis=1&rsz=%7C%7CeE%7C&abl=CS&pfx=0&fu=128&bc=31&ifi=2&uci=a!2&fsb=1&xpc=AQYpWN3L52&p=https%3A//mahabharti.in&dtd=771
Table of Contents
FYJC CET Exam Cancelled
राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री
✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021
✅खुशखबर! आरोग्य विभागात 2725 पदांची भरती सुरु
✅8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – माझगाव डॉक अंतर्गत 425 पदांची भरती
https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-8609629484492507&output=html&h=430&slotname=8139453432&adk=3453465999&adf=2361482520&pi=t.ma~as.8139453432&w=412&lmt=1628641909&rafmt=11&psa=1&format=412×430&url=https%3A%2F%2Fmahabharti.in%2F11th-admission%2F&flash=0&fwr=1&wgl=1&dt=1628641908612&bpp=12&bdt=2928&idt=807&shv=r20210805&mjsv=m202108090101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3Dc73a6b6126f7d108-22201ba00ac6003d%3AT%3D1613437782%3AS%3DALNI_MYMIySMLqGYARPHFNIGAxaA0D2L3g&prev_fmts=0x0%2C412x343&nras=1&correlator=8528271078362&frm=20&pv=2&ga_vid=1424518857.1613437782&ga_sid=1628641909&ga_hid=1738905494&ga_fc=0&rplot=4&u_tz=330&u_his=2&u_java=0&u_h=915&u_w=412&u_ah=915&u_aw=412&u_cd=24&u_nplug=0&u_nmime=0&adx=0&ady=2045&biw=412&bih=776&scr_x=0&scr_y=984&eid=20211866%2C31060475&oid=3&pvsid=2818295967754914&pem=334&eae=0&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C412%2C0%2C412%2C776%2C412%2C776&vis=1&rsz=%7C%7CeEbr%7C&abl=CS&pfx=0&fu=128&bc=31&ifi=3&uci=a!3&btvi=1&fsb=1&xpc=XXWJXF0dPe&p=https%3A//mahabharti.in&dtd=852
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी (अकरावी सीईटी )उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली. अकरावी सीईटी न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दणका मिळाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती.
सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता होती. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाची माहिती नाही. त्यामुळे परीक्षेत त्यांना कमी गुण मिळण्याचा आक्षेप उपस्थित करण्यात आला होता.






