दहावीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र (HALL TICKET) आजपासून ऑनलाईन मिळणार

मार्च 2020 मध्ये भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यामुळं दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षांना फटका बसलेला होता. 2020-21 या शैक्षणिक वर्षात...

IND vs WI T20I 2022: पहिल्या T20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजिरुद्ध...

वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान भारताने (India) सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवले आणि...

संगीतकार बप्पी लहरी यांचे मुंबईत उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये निधन

बॉलिवूड मध्ये आपल्या मधाळ आवाजाने आणि अनोख्या अंदाजाने छाप पाडलेले गायक संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri  ) यांचे मुंबईत निधन झाले आहे....

14 वर्षे बोगस डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या सुनील वाडकरला पोलीस कोठडी

एमबीबीएसची डिग्री नसतानाही 14 वर्षे वसई विरार नालासोपारा शहरात अत्याधुनिक रुग्णालय उभारून, नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडणाऱ्या बोगस डॉक्टर सुनील वाडकरला पुन्हा तुळींज...

सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी...

यूपी, उत्तराखंड आणि गोव्यात मतदानाला सुरुवात

5 पर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यात विक्रमी 75 टक्के मतदान पार पडली. तर उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 पर्यंत 60.44, तर उत्तराखंडमध्ये 59.37 टक्के मतदानाची...

अभिनेत्री आसावरी जोशी यांचा होणार राजकीय पक्षात प्रवेश

येत्या 15 फेब्रुवारीला अभिनेत्री आसावरी जोशीराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आसावरी जोशी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...

IPL 2022 Auction: आयपीएल लिलावात पहिल्या दिवशी इशान किशन ठरला सर्वात...

आईपीएल 2022 लिलाव यंदा सर्वाधिक चर्चेत राहिला तो खेळाडूंवर लागलेल्या बोलींमुळे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी बोलींनी कोट्यवधींची उड्डाणे केली. पहिल्याच दिवशी इशान किशन...

उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

ज्येष्ठ उद्योगपती आणि बजाज समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन झालं आहे. ते 83 वर्षांचे होते. भारतातील प्रसिद्ध बजाज...

महाराष्ट्रात मास्कमुक्ती नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना आहे तोपर्यंत मास्क वापरावाच लागणार असं अजित पवारांनी म्हटलं आहे. कोरोना असेपर्यंत मास्क वापरायचाच आहे. या नियमात काही बदल झालेला नाही....