वीजमिटर खंडीत करालं तर खबरदार – गणेश नाईक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजबीले तातडीने रदद करा, अशी मागणी  महाविकास आघाडी सरकारकडे करीत ग्राहकांचे वीजमिटर खंडीत...

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप च्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा...

मुंबई दि.21 - महाराष्ट्रात येत्या दि. 1 डिसेंबर रोजी होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप च्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा...

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आदरांजली

मुंबई - महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली....

Harbour Line Mega Block on 22.11.2020

Central RailwayPress Release Harbour Line Mega Block on 22.11.2020 Central Railway will operate mega block on...

.नीलम गोऱ्हे व बाबा कांबळे यांना संविधानरत्न पुरस्कार जाहीर

पुणे - भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीच्या वतीने भारताच्या ७१ व्या संविधान दिनानिमित्त देण्यात येणारा संविधानरत्न पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम...

नागरिकांनी घाबरून वाढीव वीजबिलं भरु नयेत आम्ही ग्राहकांसोबत मनसे आवाहन

मुंबई, १९ नोव्हेंबर:- कोरोना काळात आलेली वाढीव वीजबिलं सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा...

अयोध्येतील श्री राममंदिरासाठी नीलम गोऱ्हे यांच्याकडून एक किलो चांदीची वीट भेट

पुणे - अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पुनर्बांधणीत अर्पण करण्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीची...

Bihar Assembly Election 2020 Exit Polls Results

न्यूज 18 इंडिया- चाणक्यएनडीए: 55 जागामहागठबंधन: 180 जागाअन्य: 84 जागा TV9 भारतवर्षएनडीए: 110-120 जागामहागठबंधन: 115-125 जागाएलजेपी: 3-5 जागाअन्य: 10-15...

ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर पावसाचे पाणी

? ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर पावसाचे पाणी ठाणे - मुंबई आणि उपनागर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये मार्च...

भूमिपुत्रांना चांगली बातमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Thackeray government take big decision महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी मिळावी...