मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या खारघरमधील ४६ जणांवर पोलिसांची कारवाई

खारघर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी आदेश लागू असून सुद्धा विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एकूण ४६ जणांवर खारघर पोलिसांनी कारवाई...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘महाकवच अॅप’ ची निर्मिती

मुंबई – कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घेतली जाणार आहे. यासाठी महाकवच या मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली...

डॉक्टर दाम्पत्यांचे कौतुकास्पद कार्य

मुलाचा वाढदिवस साजरा केला आदिवासी पाड्यातील मुलांसोबत मुंबई: मुंबईतील उपनगरात राहणारे आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असणारे डॉक्टर दाम्पत्य...

नऊ मिनिट लाईट बंद केल्यास राज्य अंधारात जाण्याचा धोका : उर्जामंत्री

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिलला संध्याकाळी 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे...

छातीत दुखू लागल्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात...

Penalty on companies, If failed to spend 2% towards Corporate Social...

New Delhi: The government recommended several amendments to the Companies Act, including penalty on companies that do not meet the mandated 2%...

लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस, हे सरकार पळकुटं आणि भित्रं –...

हिवाळी अधिवेशनाच्या (Last Day of Winter session) अखेरचा दिवस चांगलाच गाजला. विधानसभेत (Assembly) आणण्यात आलेल्या आणि मंजूर करण्यात आलेल्या विद्यापीठ (University) दुरुस्ती...

माजी आमदार मेधा कुलकर्णींवर पुण्यात हल्ला

पुणे - भारतीय जनता पार्टीच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील सहजानंद...

अयोध्येतील श्री राममंदिरासाठी नीलम गोऱ्हे यांच्याकडून एक किलो चांदीची वीट भेट

पुणे - अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पुनर्बांधणीत अर्पण करण्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीची...

शिर्डी जन्मस्थळ वादावर पडदा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतची बैठक सफल

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केली होती. त्यामुळे वादाला तोंड फुटले होते....