राज्यात २७ जानेवारीपासून सुरू होणार प्रत्यक्ष शाळा

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १० महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद होत्या. मात्र,आता राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या...

औरंगाबादच्या नामांतरावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चांगलाच चर्चेत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत एकमत नसल्याने भाजपाकडूनही टीका केली जात आहे. शिवसेना...

नामांतर करताना मानहानी होऊन उद्रेक होणार नाही ना याचा विचार करावा...

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. यावरुन भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावर आता...

संतापजनक: पन्नास वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायूं (Badaun) येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृती झाली आहे. येथे एक 50 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार (Gangrape) करून नंतर...

अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपट निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan), सोहेल खानसह (Sohail Khan) त्याचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध (Nirvaan Khan) गुन्हा दाखल करण्यात...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे...

सौरव गांगुलीचे अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर

सौरव गांगुली आपल्या घरातील जीममध्ये वर्कआऊट करत असताना त्याला हार्ट अॅटक आला. त्यानंतर तातडीने त्याला कोलकाता येथील Woodlands hospital मध्ये दाखल करण्यात...

वाढीव वीज बिलांवरुन मनसे आक्रमक!

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना आलेले वाढीव वीज बिलांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढीव वीज बिल...

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी,प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई - जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रसार माध्यम...