कल्याणमध्ये रामबाग परिसरातील रेशनिंग दुकानदाराला मनसेचा दणका !

कल्याण - कोरोना महामारीच्या काळात सरकारने टाळेबंदी जाहीर केली.या दरम्यान गोरगरीब नागरिक तसेच पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारकांना रेशन दुकानावर मोफत तांदूळ,गहू...

MPSC’चा निकाल जाहीर, साताऱ्याचा चौगुले पहिला

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक...

राज्यातील विद्यापीठात पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाहीच – उदय...

राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारनं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या उच्च...

मृत्यू दर रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा –...

मुंबई – कोरोनाशी आपण गेल्या तीन महिन्यांपासून लढत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर...

बेस्टची अत्यावश्यक सेवा बंद

मुंबई - रेल्वे सुरू करण्यात आल्याने मुंबई महापालिकेच्या 'अत्यावश्यक' सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारपासून बेस्ट बस सेवा बंद करण्यात येत आहे. वांद्रे येथील के. बी....

कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या पोलिसांचा ‘आपत्ती सेवा पदकाने’होणार गौरव

मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यात सर्वत्र पातळ्यांवर पोलीस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. त्या सर्व पोलिसांचा यथोचित...

दहावी – बारावीचे निकाल जुलैमध्ये,शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती

मुंबई - राज्यातील बारावीचा निकाल जुलैच्या मध्यापर्यंत तर दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले पाटणकर कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई - ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे...

पत्रकार अतुल आंबेरकर यांच निधन

महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य उपसंपादक, अभ्यासू पत्रकार अतुल आंबेरकर यांच काल रात्री वयाच्या ४९ वर्षी निधन झाले आहे. दैनिक 'सामना'मध्ये...

जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

मुंबई - महाराष्ट्राच्या पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज (दि.१६) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ते ९५ वर्षांचे...