संचारबंदीत मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडलेल्या १० जणांवर पोलिसांकडून स्मार्ट कारवाई

निगडी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी असताना काही...

सामाजिक संस्था प्रगती फाऊंडेशन मार्फत गरजूंना मोफत अन्न धान्य व जीवनावश्यक...

संस्थेमार्फत कोरोना विरूद्ध लढण्यासाठी विविध उपक्रम मुंबई: जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू भारतातही दाखल होवून सर्व जीवनमान ठप्प...

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

मुंबई– राज्यात कोरोना चाचणीसाठी ५२ हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत ४८ हजार १९८ जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत...

Corona update: राज्यात २३२ नवीन रुग्ण,एकूण रूग्णांची संख्या २९१६ तर मृतांचा...

मुंबई – राज्यात आज २३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या २९१६ झाली आहे. आज राज्यात ९ करोनाबाधित रुग्णांचा...

सर्दी,खोकला, तापावरील औषधांसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक

पुणे – कोरोना साथीला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक उपाययोजना चालू केल्या असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्दी, खोकला, तापावरील औषधे यापुढे मिळणार नाहीत.

वांद्रे प्रकरणी अफवा पासरविणाऱ्या ३० अकाउंट्स ची ओळख पटली-पोलीस सूत्रांची माहिती

मुंबई - मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकाबाहेर हजारोंच्या...

वांद्रे जमाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विनय दुबे ला २१ एप्रिल...

मुंबई - येथील वांद्रे गर्दी प्रकरणी विनय दुबेला अटक करण्यात आली होतीच. आता न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस...

तलवारीचा धाक दाखवून बलात्काराची धमकी देत श्रीगोंद्यात दरोडा

श्रीगोंदा- येथील शहरातील भोळेवस्ती परिसरात आज पहाटे आदिवासी समाजाच्या महिलेच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. महिलेवर तलवारीने वार करीत जखमी केले आहे.

Corona Update: राज्यात ३५० नवे रुग्ण,कोरोनाबाधितांची संख्या २,६८४ तर मृतांचा आकडा...

मुंबई – महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवीन ३५० रुग्ण सापडल्याने राज्यातील एकूण रुग्ण संख्या २ हजार ६८४ झाली आहे. राज्यात आज १८ करोनाबाधित...

कोरोना सारख्या संकटात कोणीही राजकारण करू नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – सध्या महाराष्ट्र राज्यासह देशावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या संकटात कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...