राज्यात ४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यु!;राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या ४२३

मुंबई – महाराष्ट्र राज्यात चार करोना बाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. कोविडमुळे राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता वीस इतकी झाली...

खंडाळा घाटातील अमृतांजन पूल होणार इतिहास जमा

लोनावळा – मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल येत्या ४ एप्रिल ते १४ एप्रिल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून...

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड हजार वाहने जप्त,तेराशे नागरिकांना बजावल्या नोटिसा, तर...

पुणे – देशासह राज्यात सध्या लॉकडाऊन आहे.त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. याबाबत पुणे पोलिसांनी...

राज्यात कोरोनाचे नवे ८१ रुग्ण,पिंपरीसह पुण्यातही आणखी ३ पॉझिटिव्ह, कोरोना बाधीत...

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आज राज्यात नवे ८१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, पिंपरीसह पुण्यात...

मुंबईची चिंता वाढली, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली...

मुंबई: महाराष्ट्र राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे अठरा रुग्ण सापडले, त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३२० वर गेला आहे. हाच आकडा सकाळपर्यंत...

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३३५,मृतांचा आकडा १३ वर,तर ४१ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई - शहरात आज कोरोनाचे ३० नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. पुण्यातील...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘महाकवच अॅप’ ची निर्मिती

मुंबई – कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घेतली जाणार आहे. यासाठी महाकवच या मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली...

…जेव्हा आपला माणूस मदतीला येतो

बुलडाणा :- कोरोना संसर्गजन्य साथीच्या रोगाने संपूर्ण जग जागच्या जागी थांबले आहे. आपल्या भारत देशात आणि महाराष्ट्र्र राज्यात महिना भरासाठी लॉकडाउन घोषित...

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालिकेत !!

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार परिश्रमांची बाजी लावत...

नागरिकांनो बेजबाबदारपणे वागू नका, घरात बसून सरकारला सहकार्य करा- अजित पवार

मुंबई – अमेरिका, स्पेन, इटलीमध्ये कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून त्याचा धडा घेत महाराष्ट्रातील नागरिकांनो आता तरी शहाणे व्हा.बेजबाबदारपणे वागू नका, घरात...