स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची मोर्चेबांधणी सुरु

ॲड.सुनील देशमुख यांनी केली बुलडाणा भाजपा तालुक्याची जम्बो कार्यकारणी जाहीर. बुलडाणा :- भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुक्याची कार्यकारणी माजी...

परभणी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 15 मार्चपर्यंत बंद

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी...

Corona Update: आता होम क्वारंटाइन बंद

गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबईतचे रुग्णही वाढू लागले आहेत. याची दखल घेत मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी नवे नियम जाहीर केले. त्यात भर...

बारावीची २३ तर दहावीची २९ एप्रिलपासून लेखी परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) लेखी परिक्षेचं संभाव्य...

प्रगती फौंडेशन मार्फत रायगड जिल्ह्यातील जि. प. शाळांना मोफत संगणक संच...

मुंबईतील सामाजिक सस्था प्रगती फाऊंडेशन मार्फत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात स्थापित असलेल्या चार जिल्हा परिषद शाळांना मोफत संगणक संच आणि Toy...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लॉन्च केला भारतामधील पहिला सीएनजी ट्रॅक्टर

देशातील पहिला सीएनजी ट्रॅक्टर (CNG Tractor) लॉन्च करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतातील पहिला...

अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. राजीव कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी ही...

भराडी देवीची आंगणेवाडीची जत्रा यंदाच्या वर्षी भाविकांसाठी रद्द

यंदा आंगणेवाडीच्या जत्रेच्या उत्सवाचा आनंद भाविकांना घेता येणार नाही आहे. कारण भाविकांसाठी ही जत्रा रद्द करण्यात आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी...

वैभववाडी नगरपंचायतीत सात नगरसेवकांचा राजीनामा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतीत (Vaibhavwadi Nagar Panchayat ) भाजपला मोठा (BJP) धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत निवडणूक 2021...

उत्तराखंड : हिमकडा कोसळल्याने नद्यांना आला प्रचंड मोठा पूर, भीषण जलप्रलय

उत्तराखंड येथील चमोली येथे हिमकडा कोसळून पर्वतातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामध्ये १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे,...