प्रगती फौंडेशन मार्फत पालघर मधील आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी

पालघर : पालघर जिल्ह्यातील बराच भाग हा आदिवासीभागात येतो. येथील दुर्गम भागात ना वीज, ना रस्ते तर ना धड शाळा आहेत. यामुळे...

आधी युती आणि निवडून आल्यानंतर कुटनीती – महायुती, आधी करारनामा...

मुंबई : चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले तरीही अजून भाजपा-शिवसेना महायुतीने अध्याप पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा केला नाही....

आम्ही विरोधी पक्षात बसणार – राष्ट्रवादी; शिवसेनेच्या दाबावतंत्राला धक्का

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना भलतीच आक्रमक झालेली असताना आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र विरोधी पक्षात बसण्याची भूमिका जाहीर करून शिवसेनेची भाजपावरील...

मुख्यमंत्री आमचाच – देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून त्यामुळे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री आमचाच भाजपाचा असेल असे देवेंद्र फडणवीस...

सत्ता स्थापना लांबणीवर; शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी ठाम

मुंबई: सत्ता स्थापन करण्यासाठी काय फॉर्म्युला असावा यासाठी शिवसेना आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली असून अडीच वर्षे मुख्यमंत्री पद या मागणीवर ठाम असल्याचे...

ऐन दिवाळीत पावसाळा, क्यार चक्रीवादळाचा परिणाम

मुंबई: यंदा नोव्हेंबर उजाडायला आला तरी पावसाळा संपला नाही असंच म्हणावं लागेल. हवामान खात्याने जरी मान्सून संपला असं जाहीर केलं असलं तरी...

सत्ता समीकरण बैठक: आज शिवसेनेच्या आमदारांची उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवर...

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाचे अबकी बार 220 के पार फेल गेलं आणि सगळीच सत्ता समीकरण बदललं. महायुतीतील भाजपाचा मित्र पक्ष शिवसेनेला...

हरलो पण थांबलो नाही, जिंकलो नाही तर संपलोही नाही – उदयनराजे

सातारा: सातारा पोट निवडणुकीत साताऱ्याच्या गादीचे वारसदार आणि भाजपामधून निवडणूक लढविणारे उदयनराजे भोसले यांनी पराभूत झाल्यानंतर प्रथमच ट्विट करून मतदार आणि कार्यकर्ते...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महानिकाल; सस्पेन्स कायम महायुती की शिवसेनेची वेगळी रणनिती?

मुंबई: महाराष्ट्राची जनता जनार्दन किती सुज्ञ आहे हे कालच्या निवडणूक निकालानंतर सर्व राजकीय पक्षांच्यालक्षात आले असेल. शेवटचा निकाल हाती आल्यानंतर महायुतीला 163...

महाराष्ट्रात महायुतीला 160; महाआघाडी 99 आणि इतर 29

मुंबई: महाराष्ट्रात आज विधानसभेचे निकाल लागले आणि कोणाचे सरकार सत्तेवर येईल हे स्पष्ट झाले. महायुतीला जरी 160 असे बहुमत जरी असले तरी...