पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्ला बोल: जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने...

नवी दिल्ली: कलम हटविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला. ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या जनतेचा काय फायदा झाला? याचा कधीच...

रेपा दरात घट; ई एम आय होणार कमी

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने ईएमआय घटणार आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय पत धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात ०.३५...

तिसऱ्या टी20 विजयासह भारताचा वेस्ट इंडीज विरुद्ध 3-0 मालिका विजय

गयाना: तिसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी केली. वेस्ट इंडिजने दिलेल्या १४७ धावांच्या...

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं दुःखद निधन; हृदय विकाराच्या झटक्याने प्राण...

नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या प्रभावशाली नेत्या सुषमा स्वराज यांचं आज वयाच्या67व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दिल्लीतील...

कोल्हापुरात पूरस्थिती, सगळीकडे पाणीच पाणी

कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरात सगळीकडे पानीच पानी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील...

जम्मू-काश्मीर कलम ३७० मुक्त

नवी दिल्ली: आज सकाळी ११ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलमातील तरतूदी रद्द करण्याच्या प्रस्तावाबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं आणि जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना...

कलम 370 हटवणार; मिशन काश्मीर यशस्वी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या टीम ने आज मास्टर स्ट्रोक खेळत कलम 370 हटवण्याचं जाहीर केले. भारताच्या...

जम्मू काश्मीरमध्ये 144 कलम लागू; राजकीय घडामोडींना वेग.

जम्मू काश्मीर: काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही...

Job: मुंबई उच्च न्यायालयात 204 विविध पदांची भरती. 17/Aug/2019

Bombay High Court Recruitment 2019 – 204 posts Mumbai: Bombay High Court has been issued an official recruitment...

हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प; मध्य रेल्वेची कुर्ला-सी एस टी दरम्यान वाहतूक...

मुंबई: काल पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवन रेखा ठप्प झाली आहे. वाशी ते कुर्ला दरम्यान हार्बर रेल्वे पूर्णपणे बंद असून मध्य...